एशिया न्यूज बीड

लेख

स्वतःला आणि मुलांना नदी नाले पासुन दुर ठेवा-“खुर्शीद आलम”

बीड(प्रतिनिधी) सध्या पावसाळा सुरू असुन सर्वत्र कडे जोरदार मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे तलाव भरलेले…

शासनाने अतिवृष्टी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी – आ.संदीप क्षीरसागर

शेतकऱ्यांना, नागरिकांना स्वतःची आणि आपल्या पशुधनाची काळजी घेण्याचे केले आवाहन बीड दि. १५ (प्रतिनिधी) बीड जिल्हासह शहर आणि तालुक्यात मोठ्या…

धीर सोडू नका,खचू नका;माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा कपिलधार वाडीच्या ग्रामस्थांना दिलासा

बीड/प्रतिनिधी बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपिलधारवाडी या ठिकाणी अक्षरशः अख्खे गावच स्थलांतरीत करावे लागल्याची दुर्दैवी वेळ आली आहे,घराला तडे गेले,भिंती…