धीर सोडू नका,खचू नका;माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा कपिलधार वाडीच्या ग्रामस्थांना दिलासा
बीड/प्रतिनिधी बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कपिलधारवाडी या ठिकाणी अक्षरशः अख्खे गावच स्थलांतरीत करावे लागल्याची दुर्दैवी वेळ आली आहे,घराला तडे गेले,भिंती…

